

माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त
आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निमार्ल्य, आणि पानांचा पाचोळा
याबाबत अधिक माहिती अशी, सात वर्षांपूर्वी दीपालीचे युवराजशी लग्न झाले होते. त्यांना गायत्री नावाची साडेपाच वर्षांची मुलगीही आहे. गेल्या महिन्याच्या २८ तारखेला रात्री बाराच्या सुमाराला ८५ टक्के भाजलेल्या दीपालीला गंभीरावस्थेतच कोल्हापूरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर तिथे चार दिवस उपचार झाल्यावर पुढील उपचारासाठी तिला पुण्यातील सैनिकी इस्पितळात हलविण्यात आले होते. परंतू तिथे शुक्रवारी दुपारी एक वाजता तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पती, सासू व सासरे मृतदेह घेवून मध्यरात्री दीडच्या सुमाराला गावाकडे आले. त्यावेळी गावाच्या वेशीवरच थांबलेल्या पाचशे ते सहाशे ग्रामस्थांनी कूटूंबीयानीच दीपालीला पेटवून मारल्याचा आरोप करीत पोलिस येईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नका, असे सांगितले. तरीही पहाटे चार वाजता कुटूंबीयांनी मृतदेह गावातील घरी आणला. साडेचार वाजता सर्व विधी आटोपून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असतानाच ग्रामस्थांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात पोवार कुटूंबीयांच्या राहत्या घरासह, त्यांच्याच मालकीच्या त्या घराच्या पाठीमागीलही दोन्ही घरांना संतप्त ग्रामस्थांनी आग लावली. ही तिन्ही घरे पेटत असतानाच काही ग्रामस्थांनी घरावंर चढून भिंती, वासे व कौलांची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. यावेळी या तिन्ही घरांतील प्रापंचिक साहित्याचे जमावाने ठिकठिकाणी ढीग केले व तेही पेटवून दिले. यावेळी स्प्लेंडंर मोटारसायकल, फ्रिज, टीव्ही, पलंग, तिजोऱ्या, १५ ते २० पोती धान्य यासह बहुतांशी संसारोपयोगी साहीत्य आगीच्या भक्ष्यस्थांनी सापडले होते. घरापाठीमागील गोठ्यातील तिन्ही म्हशींच्या दोऱ्या कापून टाकून, म्हशींना बाहेर घालवून जमावाने गोठ्यालाही आग लावली. घटनेची माहिती कळताच कागल पोलिस ठाण्याचे दोन कॉंस ्टेबल गावाकडे येत होते. गावाच्या वेशीजवळच संतप्त गावकऱ्यांनी त्यांच्या दीशेनेही दगडफेक करायला सुरुवात केली. दरम्यान, दीपालीवर अंत्यसंस्कार करून परत आलेल्या पती युवराजसह, सासू लक्ष्मी या दोघांना जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर सर्व पोवार कुटूंब फरार झाले. /www.esakal.com/esakal/09072008/Kolhapur0E82208C34.htm